Last Updated: Saturday, December 14, 2013, 22:36
निसर्गानं दोन्ही हातानं सौंदर्य बहाल केलेल्या कोकणाचा हवा तसा विकास झालेला नाही.. कोकणचा पर्यटन विकास होणं गरजेचं असून त्यासाठी महामार्ग आणि जलमार्गाचाही विकास होणं महत्वाचं असलंयाचं म्हणत केंद्रीय कृषिमंत्री शरद पवारांनी राज्य सरकारला घरचाच आहेर दिलाय...