पावसाळ्यात सत्र सर्पदंशाचं...

Last Updated: Wednesday, July 25, 2012, 08:24

आत्महत्यांपेक्षा सर्पदंशामुळे शेतकरी दगावण्याचं प्रमाण अधिक आहे. सर्पदंशामुळे शेतकरी दगावण्याचं प्रमाण जास्त असलं, तरी त्यासाठी कुठलीही शासनस्तरावर दखल घेतली जात नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी स्वत:च्या रक्षणासाठी काही ठोस पावलं उचलणं आवश्यक आहे.

दोन विद्यार्थ्यांचा सर्पदंशाने मृत्यू

Last Updated: Thursday, July 12, 2012, 18:40

गोंदियातल्या स्वामी रामकृष्ण आदिवासी आश्रमशाळेत दोन विद्यार्थ्यांचा सर्पदंशामुळे मृत्यू झालाय. रात्री झोपेत असताना पाच जणांना सर्पदंश झाला. त्यात दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला, तर तिघांवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

पुण्यावर विषारी संकट

Last Updated: Saturday, November 26, 2011, 12:46

गेल्या पंधरा दिवसांमध्ये पुण्यात शंभरपेक्षा जास्त घोणस सापडल्यायत. आतापर्यंत २२ जणांना सर्पदंशाच्या घटना घडल्यायत. त्यामुळे पुणेकरांनी घरातून बाहेर पडताना सावधगिरी बाळगणं अत्यंत गरजेचं आहे.