नऊ भाविकांवर काळाचा घाला

Last Updated: Wednesday, May 16, 2012, 13:01

जळगाव जिल्ह्यात कंटेनरने चिरडल्याने सात भाविकांचा मृत्यू झाला आहे. हे भाविक मुक्ताईनगरला जात होते.