Last Updated: Wednesday, January 8, 2014, 15:23
आयुष्यात सगळ काही सुरळीत सुरु असतानाही अनेक जण नेहमीच तक्रारीचा सूर आळवताना आपण आजूबाजूला पाहत असतो. मात्र, दोन्हीही पाय गमावले असतानाही आयुष्य किती मौल्यवान आहे आणि नियतीवरही कशी मात करता येते हे नवीन अंचल यांनी दाखवून दिलंय.