Last Updated: Tuesday, December 6, 2011, 06:29
महाराष्ट्रात मराठीची गऴचेपी करण्याचे काहींनी धोरण अवलंबल्याने राजकीय नेत्यांनी मराठीचा मुद्दा हाती घेतला. आता तर हिंदी भाषेला दुय्यम स्थान देण्याचं धोरण अवलंबलेले असून केंद्र सरकारने 'हिंग्लिश' अपत्य जन्माला घातले आहे.