Last Updated: Thursday, February 23, 2012, 16:24
दिल्लीमध्ये सुरु असलेल्या ऑलिंपिक क्वालिफायरच्या फायनलमध्ये भारताचं स्थान जवळपास निश्चित झालं आहे. कॅनडाविरुद्धच्या रंगतदार लढतीमध्ये भारतानं ३-२ नं बाजी मारली. या विजयासाही भारतानं टुर्नामेंटमध्ये सलग चौथ्या विजयाची नोंद केली.