उल्हासनगरमध्ये भरधाव कारने १२जणांना उडवलं

Last Updated: Saturday, September 21, 2013, 12:58

उल्हासनगरमधील व्हिनस चौकात एका भरधाव कारने १२जणांना उडवलं आहे. रात्री साडे अकराच्या सुमारास हा अपघात झालाय. अपघातात बारा जण जखमी झाले असून. जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगण्यात येतय.

हैदराबादमधील स्फोटानंतर मुंबईत हायअलर्ट

Last Updated: Thursday, February 21, 2013, 20:32

हैदराबादमध्ये तीन शक्तीशाली स्फोट झाल्याने मुंबईत हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. हैदराबादमधील स्फोटात १० ठार तर १२ जखमी झाले आहेत. दरम्यान, संपूर्ण महाराष्ट्रात सुरक्षेत वाढ करण्यात आलीय आहे.