मकर संक्रांतीचे महत्त्व... तिळगुळ घ्या गोड बोला

Last Updated: Tuesday, January 14, 2014, 15:22

आज तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला...म्हणजेच मकर संक्रात आजच्या दिवशी हातावर तिळगुळ देऊन वर्षभर गोडगोड संवादाची पेरणी करण्याची साथ घातली जातेय. त्यामुळे आजच्या दिवसाला विशेष महत्त्व आहे. आज दुपारी १ वाजून १२ मिनिटांनी सूर्य धनू राशीमधून मकर राशीत प्रवेश करणार आहे यालाच मकर संक्रात असं म्हणतात.

पानिपत आणि १४ जानेवारी...

Last Updated: Friday, January 13, 2012, 16:59

ऋषी देसाई
खरतर आपल्या कॅलेंडरच्या पानापानावर प्रत्येक दिवशी इतिहासातल्या एकतर आठवणीची किवा भुतकाळातल्या त्या दिवशीच्या आठवणीची नोंद असतेच. अशा ३६५ दिवसातला महाराष्ट्राचा स्वत:चा दिवस म्हणजे १४ जानेवारी. कारण याच दिवशी जोडला गेलाय संदर्भ पानिपताचा.