Last Updated: Tuesday, November 26, 2013, 13:18
मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आज पाच वर्ष पूर्ण झाली आहेत. या जखमा मुंबईकर कधीच विसरणार नाहीत. आज पोलीस जिमखान्यावर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी शशी थरूरही उपस्थित होते.