Last Updated: Wednesday, December 14, 2011, 11:11
राष्ट्रवादी काँग्रेसने नगरपालिकेवर विजयाची पतका फडकावल्यानंतर आज ४६ नगरपालिकांचा निकाल येत आहे. यात देखील राष्ट्रवादीने आपला ठसा उमटवला आहे. राष्ट्रवादीने राज्यातील अनेक नगरपालिकेवर आपली सत्ता प्रस्थापित केली आहे.