Last Updated: Sunday, June 22, 2014, 17:46
नुकत्याच येवून गेलेल्या ‘फादर्स डे’चा विचार करत बसलो होतो आणि नकळत शब्द कागदावर उतरायला लागलेत. जणू बाबांची आठवण प्रत्येक शब्दातून व्यक्त होत होती.
Last Updated: Saturday, June 21, 2014, 12:38
नरेंद्र मोदी यांचे सरकार सत्तेत येऊन तीन आठवडे होता आहेत तोच ते स्वतः भूतान दौर्यावर गेले. एवढ्या तातडीने परदेश दौर्यावर जाण्याचे कारण काय? आणि त्यातही त्यांनी भूतानचीच निवड का केली?
Last Updated: Thursday, June 19, 2014, 15:52
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाच्या परमोच्च सोहळ्याचं नाव म्हणजे आनंदवारी... दरवर्षी कोणत्याही निमंत्रणाशिवाय मराठी मनाचा हा कुळाचार वर्षानुवर्षे सुरु आहे…
Last Updated: Tuesday, June 17, 2014, 22:38
तुम्हांला खूप घाई आहे, त्यावेळेस टॅक्सी करण्यावाचून पर्याय नसतो. अशा वेळी कोणताही टॅक्सी चालक जवळच असलेल्या ठिकाणी यायला तयार नसतो. अशा वेळेस हाताश होऊन वेळप्रसंगी न थांबणाऱ्या टॅक्सी चालकाला शिव्या शाप देऊन आपण वाट पाहतो किंवा बसने जाण्याचा पर्याय शोधतो.
Last Updated: Wednesday, June 11, 2014, 11:34
`सतत प्रवास करणारा- The Frequent Flyer` अशी बिरूदं मिरवणारा मी जेव्हा माझ्या स्वगृही म्हणजे नागपूरला `Zero down` होतो, तेव्हा मात्र वाटतं की नागपुरातच आणि नागपूरसाठी काहीतरी करता आलं तर `nothing like that`.
Last Updated: Tuesday, June 10, 2014, 16:39
गेल्या दहा वर्षात शस्त्रास्त्रे निर्मितीच्यादृष्टीने भारताची काहीही प्रगती झालेली नाही. भारत-चीन सीमेवरील रस्ते मूळ सीमारेषेपासून जवळपास ३०-४० किलोमीटर मागे आहेत.
Last Updated: Friday, June 6, 2014, 18:30
काँग्रेसमध्ये अस्वस्थ असलेले नारायण राणे लवकरच राजकीय भूकंप घडवण्याची शक्यता आहे. त्यामुळं पुन्हा एकदा महाराष्ट्राच्य़ा राजकारणात वादळ निर्माण झालंय. नव्वदच्या दशकात राजकीय कारकिर्द सुरु करणा-या राणेंनी कायम आक्रमक राजकारण केलं. पण राजकारणातील त्यांची आक्रमक स्टाइलच दरवेळी त्यांना नव्या वळणावर घेऊन गेली.
Last Updated: Thursday, June 5, 2014, 18:47
श्री नरेंद्र मोदी यांनी ‘सार्क’ राष्ट्रांना शपथविधी समारंभाचे निमंत्रण देऊन, आपण देशात कसे कार्यरत राहणार आहोत आणि भारताच्या नवीन विदेश नीतीबाबत एक झलक दाखवणारे पाउल टाकले आहे. पण यामुळे लगेच शांतता प्रस्थापित होइल का? भारतीय दूतावासावर झालेला हल्ला काय दर्शवतो?
Last Updated: Tuesday, June 3, 2014, 18:47
बीड जिल्हातील एक छोटसं गाव नाथ्रा ते देशाची राजधानी नवी दिल्ली.. जिल्हा परिषद सदस्य, आमदार, राज्याचा उपमुख्यमंत्री, खासदार आणि अखेर केंद्रीय ग्रामिण विकास मंत्री...
Last Updated: Wednesday, May 21, 2014, 19:10
कडक उन्हात एक-एक घराचा उंबरा झिजवल्यावर, कर्तृत्वाने आणि नशीबाने कुठेतरी सत्तेपर्यंत पोहोचता येते, ही सत्ता म्हणजे सर्वसामान्यांची सेवा करण्यासाठी त्यांचं दु:ख कमी करण्यासाठी.
आणखी >>