Last Updated: Tuesday, June 10, 2014, 19:54
राज्यात आता सोशल मीडीयावरून राजकारण सुरु झालंय. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सोशल मीडियाचा वापर अतिशय प्रभावी ठरला, पण याच प्रभावी माध्यमाचा गैरवापर महापुरूषांच्या बदनामीसाठी होत असल्यानं गेल्या काही दिवसांत राज्यातील सामाजिक सलोखा बिघडत चाललाय. त्यामुळं सोशल मीडियाच्या वापरावर राज्य सरकार काही निर्बंध लागू करण्याच्या विचारात आहे...