ऑसींचे बॅड लक, मेहनतीवर `पाणी`

Last Updated: Wednesday, August 7, 2013, 07:38

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील ऍशेसमधील तिसरी टेस्ट पावसाच्या व्यत्ययामुळे अखेर ड्रॉ झाली.

टीम इंडिया बनली झिम्बाब्वेची गुरू

Last Updated: Tuesday, August 6, 2013, 19:39

भारतीय टीमला ऐतिहासिक विजय मिळवून देणार कोहली आता कोच बनलाय. विराटनं झिम्बाब्वेच्या टीमला कोणता गुरुमंत्र दिला आहे त्याबाबतचा हा स्पेशल रिपोर्ट.

टीम इंडियाचा नवा मंत्र, टेन्शन नही लेनेका...

Last Updated: Tuesday, August 6, 2013, 19:03

प्रत्येक विजयानंतर जल्लोष साजरा करणा-या टीम इंडियाने आता केवळ एकच गुरूमंत्र अंगिकारला आहे... आणि तो म्हणजे `टेन्शन लेनेका नही... टेन्शन देनेका...`

स्पॉट फिक्सिंगने केला क्रिकेटचा घात- द्रविड

Last Updated: Tuesday, August 6, 2013, 17:09

धर्माप्रमाणे जपल्या जाणा-या क्रिकेटचा आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंगप्रकरणाने घात केला. कोट्यवधी फॅन्सच्या आशा आकांक्षांचा चुराडा करणा-या फिक्सिंगमुळे जंटलमन्स गेममधील जंटलमन अशी ओळख असणारा राहुल द्रविडही निराश झाला आहे.

पाकिस्तान क्रिकेट टीमचा झिम्बाव्वे दौरा जाहीर

Last Updated: Tuesday, August 6, 2013, 16:44

भारतानं झिम्बाव्वेला व्हाईटवॉश दिल्यानंतर आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं त्यांचा झिम्बाव्वे दौरा जाहीर केलाय. पाकिस्तानची क्रिकेट टीम दोन टी-२० सामने, तीन वनडे आणि दोन टेस्ट मॅच खेळणार आहे.

Excl: मी क्रिकेटर, दहशतवादी नाही - चंडिला

Last Updated: Monday, August 5, 2013, 12:50

स्पॉट फिक्सिंग प्रकरणाबाबत बोलताना आपण निर्दोष असल्याचं, आरोपी अजित चंडिलानं ‘झी मीडिया’सोबत केलेल्या खास मुलाखतीमध्ये म्हटलंय.

सर जाडेजा ‘नंबर वन’!

Last Updated: Monday, August 5, 2013, 09:36

टीम इंडियाचा अव्वल स्पिनर रवींद्र जाडेजानं आयसीसी वन-डे रँकिंगमध्ये अव्वल क्रमांकावर झेप घेतलीय.

रसूलला संधी न दिल्यानं ओमर अब्दुल्ला नाराज

Last Updated: Sunday, August 4, 2013, 16:07

भारतीय क्रिकेट टीममध्ये स्थान मिळवणारा जम्मू-काश्मीरचा पहिला क्रिकेटर परवेज रसूल याला झिम्बाव्वे दौऱ्यात संधी न मिळाल्यानं मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला चांगलेच नाराज झालेत.

रसूलला बाहेर बसवणं हा योग्य निर्णय- कोहली

Last Updated: Sunday, August 4, 2013, 15:44

झिम्बाव्वे दौऱ्यात यश मिळवणाऱ्या भारतीय टीममध्ये परवेज रसूलला एकाही मॅचमध्ये खेळायला न मिळणं हे दुर्भाग्यपूर्ण होतं. मात्र तरीही रसूलला बाहेर बसवण्याचा निर्णय त्यावेळी योग्य होता, असं टीमचा कप्तान विराट कोहलीला वाटतं.

टीम इंडियाचा झिम्बाम्ब्वेवर ऐतिहासिक विजय

Last Updated: Saturday, August 3, 2013, 18:46

पाचव्या आणि अखेरच्या वन-डेमध्ये टीम इंडियानं झिम्बाब्वेवर मात करत पाच वन-डे मॅचेसची सीरिज 5-0 ने जिंकली. या विजयासह विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं पहिल्या विजयाची नोंद केली.