Last Updated: Friday, July 5, 2013, 16:07
ट्राय सिरीज या तिरंगी मालिकेत टीम इंडियाची करो या मरोची स्थिती आहे. इंडिजबरोबरचा सामना जिंकून चालणार नाही तर मोठ्या फरकाने जिंकावा लागेल. नाहीतर आपले सामान गुंडाळून मायदेशी परतावे लागेल. त्यामुळे या सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.