रडतोय ‘राज्य मानवी हक्क आयोग’!

Last Updated: Wednesday, August 14, 2013, 09:55

दीड वर्ष उलटून गेलं तरी राज्य मानवी हक्क आयोगाच्या कार्यालयात अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करणं सरकारला जमलेलं नाही.

… म्हणून पंढरपूर राहिलंय वर्षानुवर्ष गरीब!

Last Updated: Friday, January 25, 2013, 18:52

‘जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर’ असं म्हणतात. मात्र, कोट्वधी भाविक दरवर्षी येऊनही विठ्ठल मंदिर देवस्थान इतर देवस्थानांपेक्षा गरीब कसं? या प्रश्नाचं उत्तर नेमकं अनागोंदी कारभारात दडलंय.

रिक्षा-टॅक्सी चालकांची मनमानी सुरू

Last Updated: Friday, July 20, 2012, 18:48

पश्चिम रेल्वेच्या मोटरमन सामूहिक रजेवर गेल्यामुळे प्रवाशांचा एकप्रकारे मानसिक आणि शारीरिक छळच सुरू झालाय. प्रवाशांच्या खोळंब्याचा फायदा रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी उठवण्यास सुरूवात केलीय. त्यामुळे प्रवाशांची मात्र चांगलीच गोची झालीय.

बोहल्यावर 'रखवालदार', तरी घेतोय हजेरीचा 'पगार'

Last Updated: Tuesday, July 3, 2012, 20:32

विविध कारणांनी बदनाम झालेल्या पुणे महापालिका शिक्षण मंडळाचा गैरकारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. मंडळाचा एक कर्मचारी तब्बल १० दिवस गैरहजर असताना त्याला पगार पत्रकावर हजर दाखवण्यात आलं.

मंत्रालयाचा आजपासून कारभार सुरू

Last Updated: Monday, June 25, 2012, 09:00

मुंबईतील मंत्रालयाला लागलेल्या आगीनंतर पाच दिवसांनंतर मंत्रालयातील कामकाज आजपासून सुरू होणार आहे. त्यामुळे पुन्हा गजबजणार आहे. अग्नितांडवानंतर संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा मंत्रालयाच्या उभारणीसाठी अहोरात्र झटली आहे. आज सोमवारपासून तळमजला अधिक तीन मजल्यांवर कामकाज होत आहे.

मार्क कमी.. शाळेतून काढलं, शिक्षकांना कोंडलं

Last Updated: Monday, April 30, 2012, 18:40

कमी मार्क्स मिळाले, म्हणून निकालाच्या दिवशीच विद्यार्थ्यांच्या हाती शाळा सोडण्याचा दाखला देण्याचा अजब प्रताप अंबरनाथमधल्या शाळेनं केला आहे. सुशिलाताई दामले शाळेकडून हे संतापजनक कृत्य घडलं आहे.

साईबाबा संस्थान कारभारवर संशय

Last Updated: Friday, April 13, 2012, 11:51

शिर्डीतील साईबाबा संस्थानचा कारभार चोख व पारदर्शी व्हावा यासाठी राज्य सरकारनं २००४ मध्ये साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळाची नियुक्ती केली खरी, मात्र कारभार पारदर्शी होण्याऐवजी त्याभोवती संशयाचं जाळंच निर्माण झालं. या विश्वस्त मंडळाच्या सदस्यांनी या दानाचा वापर स्वत:ची मोबाईलची हौस भागवण्यासाठी केल्याचं समोर आले आहे.