पाझर तलावात पाणी नाही पण ‘पैसा’ पाझरला!

Last Updated: Friday, May 2, 2014, 22:01

औरंगाबाद पाझर तलाव योजनेत भ्रष्टाचार उघड झालाय. जालना जिल्ह्यातल्या पाझर तलाव घोटाळा प्रकरणी औरंगाबाद लाच-लुचपत विभागाने सिंचन विभागातल्या चार माजी अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

मिळून खाणाऱ्या सर्वपक्षीय नेत्यांवर गुन्हा दाखल

Last Updated: Thursday, October 3, 2013, 10:32

बीडमधली जिल्हा मध्यवर्ती बँक गैरव्यवहार प्रकरणी बीड जिल्ह्यातल्या सर्वपक्षीय नेत्यांविरोधात अखेर गुन्हे दाखल झालेत.

२२ कॉपीबहाद्दरांवर फौजदारी गुन्हे दाखल

Last Updated: Wednesday, February 22, 2012, 13:09

औरंगाबाद जिल्ह्यात १२ वीच्या परीक्षेत कॉपीप्रकरणी २२ विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. २२ पैकी १७ विद्यार्थ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.