Last Updated: Thursday, January 31, 2013, 23:32
महिला क्रिकेट वर्ल्ड कपच्या पहिल्याच मॅचमध्ये भारतीय महिला टीमने विजयी सलामी दिली. ब्रेबॉर्न स्टेडियमवर झालेल्या पहिल्याच मॅचमध्ये भारताने वेस्ट इंडीजला 105 रन्सने पराभूत केल. प्रथम बॅटिंग करणा-या भारताने वेस्ट इंडीजसमोर विजयासाठी 285 रन्सच आव्हान ठेवल होतं. मात्र विंडिजची टीम 179 रन्सवरच ऑल आऊट झाली.