Last Updated: Wednesday, December 28, 2011, 15:03
सत्ताधारी पक्षाकडे संख्याबळ नसल्याने लोकपाल विधेयकला घटनात्मक दर्जा मिळू शकलं नाही. या संदर्भात विरोधी पक्ष नेत्या सुषमा स्वराज यांनी सत्ताधारी पक्षाकडे आवश्यक असलेलं संख्याबळ नसल्याची हरकत सभापती मीराकुमारांकडे नोंदवली.