Last Updated: Sunday, May 4, 2014, 16:56
आसाममधील हिंसा पुन्हा एकदा उफाळून आली असल्याने कोक्राझार आणि बक्सा जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात स्थलांतर होत असतांना दिसतंय. आसाममधील हिसेंत आतापर्यंत 32 जणांचा बळी गेला आहे.
Last Updated: Monday, September 2, 2013, 16:26
मुंबईत यूपी, बिहारचे नागरिक मोठ्या संख्येनं स्थलांतरित होतात हे तर आपल्याला माहितीच आहे. मात्र देशाच्या राजधानीवरही यूपी आणि बिहारच्याच नागरिकांचा कब्जा असल्याचं एका सर्वेक्षणातून स्पष्ट झालंय.
Last Updated: Friday, May 24, 2013, 18:01
सौदी अरेबियामध्ये ‘निताकत’ म्हणजेच ‘भूमीपूत्रांना नोकरी’ कायदा मंजूर करण्यात आलाय. त्यामुळे नोकरी-धंद्याच्या निमित्तानं सौदी अरेबियाला स्थालंतरीत झालेल्या भारतीयांच्या उदरनिर्वाहावर मात्र गदा आलीय.
Last Updated: Monday, August 20, 2012, 15:24
आसाम हिंसाचारानंतर देशभरातलं सर्वात मोठं स्थलांतर घडून आलयं. गेल्या काही दिवसांत जवळपास पाच लाख ईशान्य भारतीय नागरिकांनी आपल्या घरची वाट धरली आहे.
Last Updated: Friday, August 17, 2012, 07:35
गुरुवारी सलग दुसऱ्या दिवशीही पूर्वेत्तर राज्यांतील हजारो नागरिकांनी बंगळुरूहून अनेक नागरिकांचं पलायन सुरूच आहे. आत्तापर्यंत ६,८०० लोकांना स्थलांतर केल्याचं समजतंय
आणखी >>