मुंबई-अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात; १५ ठार

Last Updated: Wednesday, May 29, 2013, 10:20

पालघर तालुक्यातील मेंढवण गावाजवळ बसला भीषण अपघात झालाय. लक्झरी बस पुलावरुन कोसळून १५ जण ठार झालेत.

गाडी पाण्यात गेली वाहून... पाच मृत्यू

Last Updated: Wednesday, July 4, 2012, 07:19

ओढ्याच्या पाण्यात क्वालिस गाडी वाहून गेल्याची घटना सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात घडली आहे. यामध्ये सात जणांना जलसमाधी मिळाली आहे. तर तिघेजण सुखरुप बचावले.

बुलढाणा अपघात, 16 मृत्यूमुखी, 35 जखमी

Last Updated: Monday, November 28, 2011, 12:11

आज पहाटे बुलडाणा जिल्ह्यात मेहेकरजवळ दोन लक्झरी बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात १५ जणांचा मृत्यू झाला तर ३५ पेक्षा जास्त लोक जखमी झाले.