Last Updated: Sunday, May 4, 2014, 16:56
आसाममधील हिंसा पुन्हा एकदा उफाळून आली असल्याने कोक्राझार आणि बक्सा जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात स्थलांतर होत असतांना दिसतंय. आसाममधील हिसेंत आतापर्यंत 32 जणांचा बळी गेला आहे.
Last Updated: Tuesday, January 14, 2014, 13:11
बंगलोर हायवेवर साताऱ्याकडून पुण्याकडे जात असलेल्या टेम्पो क्रुझरला अपघात झाला. खंबाटकी घाटात झालेल्या या अपघातात ९ ठार तर ५ जण गंभीर जखमी झालेत.
आणखी >>