Last Updated: Wednesday, November 21, 2012, 11:20
क्रुरकर्मा आणि पाकिस्तानी नागरिक. लष्कर-ए-तैयबा या संघटनेचा दहशतवादी असलेल्या अजमल कसाब याला फाशी देऊन त्याचा शेवट करण्यात आलाय. त्यांने आणि त्याचे सहकारी अन्य नऊ दहशतवाद्यांनी, २६ नोव्हेंबर, २००८ रोजी मुंबईच्या विविध भागांत हल्ले करून तब्बल चार दिवस मुंबईला वेठीस धरले होते. त्याचा घटनाक्रम.