Last Updated: Monday, January 21, 2013, 23:35
राजकीय पक्षांच्या चढाओढीत सामान्य जनतेचा कसा फायदा होतो. याचा सुखद अनुभव सध्या मुंबईतलं पार्लेकर घेत आहेत. जनतेला सेवा देण्यासाठी शिवसेना आणि मनसेमध्ये इथं स्पर्धा पहायला मिळतंय. यासाठी शिवसेनेनं स्वस्त भाजीचे दुकान थाटलंय तर मनसेनं फुकटची बससेवा सुरु केली आहे.
Last Updated: Friday, July 20, 2012, 18:27
मुंबईत पश्चिम रेल्वेच्या २०० मोटरमनने अचानक संप पुकारल्यानंतर प्रशासनाने शिकाऊ मोटरमनच्या हातात लोकल देऊन मुंबईकरांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार सुरू केला आहे. दर अर्धा तासाने एक लोकल सोडण्यात येत असून याचा संपूर्ण ताबा शिकाऊ म्हणजे ट्रेनी मोटरमनच्या हातात आहे.
Last Updated: Friday, July 20, 2012, 17:46
जिथं जिथं गरज असेल तिथं तिथं ज्यादा बसेस सोडण्यात येतील असं बेस्ट प्रशासनानं जाहीर केलंय. तसंच एसटी महामंडळानंही या परिस्थितीत प्रवाशांना दिलासा देण्याचा प्रयत्न सुरु केलाय.
Last Updated: Monday, April 2, 2012, 17:49
मुंबईकरांचा बेस्टचा प्रवासही महागला आहे. बेस्टचे किमान भाडे आता पाच रुपये करण्यात आलं आहे. याआधी बेस्टचं किमान भाडे ४ रुपये होतं, त्यामुळे आता बेस्टची भाडेवाढ तब्बल १ रूपयाने वाढविण्यात आली आहे.
आणखी >>