Last Updated: Thursday, December 22, 2011, 19:43
पुण्यात झालेल्या राष्ट्रकूल युवा स्पर्धेतील गैरव्यवहारासाठी कॅगनं कलमाडींना जबाबदार धरण्यात आलं आहे. त्यामुळं तिहारनंतर कलमाडींची येरवड्यात पाठवण्याची राज्य सरकारनं तयारी सुरू केली आहे. तसंच आगामी महापालिका निवडणुकीत कलमाडी सक्रीय होणार नाहीत, यासाठीच ही व्यूहरचना असल्याची चर्चा आहे.