राज ठाकरेंच्या `त्या` विधानाचा शेकापला फटका?

Last Updated: Tuesday, May 20, 2014, 19:56

मावळ लोकसभेत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी बांधकामे पाडण्याविषयी केलेल्या `त्या` विधानाचा शेकापला जोरदार फटका बसला असल्याचं सांगण्यात येतंय.

मनपाने हटवलं आसाराम बापूंच्या आश्रमाचं अतिक्रमण

Last Updated: Thursday, September 12, 2013, 18:43

देशात सगळीकडेच आसाराम बापूंच्या गैरकारभाराचे किस्से चर्चेत असताना नाशिकमध्येही त्यांच्या आश्रमाचं अतिक्रमण हटवलं. यावेळी साधक आणि पोलीस यांच्यात जोरदार बाचाबाची झाली.

आसाराम बापूंच्या आश्रमात गैरप्रकार? स्थानिकांचा हल्लाबोल

Last Updated: Tuesday, September 3, 2013, 21:18

गोरेगावमध्ये असलेल्या आसाराम बापूंच्या आश्रमावर स्थानिकांनी हल्लाबोल केला. या आश्रमानं १ एकर जमीन बळकावल्याचा तसंच तिथं अनेक गैरप्रकार चालत असल्याचा आरोप रहिवाशांनी केलाय...

नाशिकच्या फुल बाजाराचा वाद चिघळला!

Last Updated: Monday, July 15, 2013, 17:51

नाशिक शहराची पेशवेकालीन ओळख असणा-या फुल बाजाराच्या स्थलांतराचा वाद चांगलाच चिघळलाय. महापौरांनी भेटीची वेळ दिली असतानाही त्याआधीच अतिक्रमण विभागाच्या पथकानं फुल विक्रेत्यांचं साहित्य जप्त केलं. त्यानंतर हा प्रश्न चांगलाच चिघळलाय.

भुजबळांचा इशारा- अतिक्रमणं हटवणारच!

Last Updated: Sunday, December 16, 2012, 19:54

येवल्यातील अतिक्रमणे हटवावीच लागणार असा इशारा सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी अतिक्रमण धारकांना दिलाय. त्यामुळे अतिक्रमण करणा-यांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत.

नाशिकध्ये आंदोलकांचंच अतिक्रमण

Last Updated: Tuesday, October 16, 2012, 18:46

मुलभूत सुविधा पुरवण्याचा विषय असो किंवा जकात हटवण्याचा... प्रत्येकवेळी आंदोलनाचे इशारे देणाऱ्या उद्योजकांनीच अतिक्रमण केल्याचं समोर आलंय. सातपूर आणि अंबड औद्योगिक वसाहतीतल्या ३३५ हून जास्त छोट्या मोठ्या उद्योगांनी अनधिकृतपणे वाढीव बांधकाम केलंय. मात्र यावर प्रशासनाचा अंकुश दिसत नाहीय.