दिंडोशी फ्लायओव्हर किमान महिनाभर बंद

Last Updated: Monday, May 5, 2014, 10:52

पश्चिम उपनगरातील वाहतुकीची वर्दळ असलेला दिंडोशी फ्लायओव्हर पुन्हा एकदा वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. शनिवारपासून दुरुस्तीचे काम सुरू झाले असून, किमान महिनाभर फ्लायओव्हर बंद असेल.

`फ्लायओव्हर`वर उद्घाटनाच्या दिवशीच अपघात, २ ठार

Last Updated: Saturday, June 15, 2013, 11:04

नाशिकच्या उड्डाणपुलाचे शुक्रवारी उद्धघाटन झालं. वाहतुकीची समस्या थोडी कमी होईल म्हणून थोड्याफार सुखावलेल्या नाशिककरांच्या आनंदावर मात्र त्याच दिवशी विरजण पडलंय.

`मिलन` उड्डाणपूल तयार!

Last Updated: Thursday, May 23, 2013, 20:35

मुंबईत आता आणखी एका उड्डाणपूलाची मिलन उड्डाणपुलाच्या निमित्ताने भर पडणार आहे. मिलन उड्डाणपूल अनेक बाजूंनी महत्त्वाचा आहे.

महाराजांच्या नावाला विरोध नाही - मनसे

Last Updated: Saturday, March 30, 2013, 17:59

नाशिकमध्ये नव्यानं बांधकाम झालेल्या उड्डाणपूलाला शिवाजी महाराजांचे नाव देण्यासाठी मराठा संघटनांनी आंदोलन केलं. मराठा संघटनांनी आज आंदोलन करुन छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपूल असा नामकरण फलक झळकावला.

उड्डाणपुलांवरून शिवसेना-मनसेत जुंपली

Last Updated: Thursday, December 27, 2012, 19:09

मुंबईतील उड्डाणपुलांच्या दुरूस्तीवरून मनसे - शिवेसेना एकमेकांपुढे भिडली आहे. मनसेचे वर्चस्व असलेलेल्या परिसरातील चार उड्डाणपुलांच्या दुरूस्ती न करण्याचा प्रस्ताव स्थायी समिती मंजूर केल्याचा आरोप मनसे नगरसवेकांनी केलाय. महिन्याभरात हे उड्डाणपुल दुरूस्ती न केल्यास मनसेने आंदोलनाचा इशारा दिलाय.

अपघातांना आमंत्रण देणारा उड्डाणपूल

Last Updated: Thursday, June 14, 2012, 20:31

'एकहाती सत्तेमुळे पिंपरीचा विकास करु शकलो', असं उदाहारण अजित पवार नेहमीच देतात. पण याच विकासकामांमध्ये कशा प्रकारे भ्रष्टाचार झालाय याची अनेक उदाहरणं समोर आली आहेत.

चंद्रपूरचा उड्डाणपूल प्रश्न अजून अनुत्तरितच

Last Updated: Friday, April 6, 2012, 08:18

चंद्रपूर महापालिका गठीत होऊनही शहरातील ५० हजार लोकवस्तीला भेडसावणाऱ्या बाबूपेठ रेल्वे उड्डाण पुलाचा प्रश्न लोंबकळतोच आहे. आता महापालिका निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर या प्रश्नानं पुन्हा डोकं वर काढलंय.

'पेडर रोड उड्डाणपुलात' आता राज यांची उडी

Last Updated: Tuesday, December 6, 2011, 04:07

पेडर रोडवरील रखडलेला फ्लायओव्हर लोकांच्या हिताचा असेल तर तो झालाच पाहिजे. अशी भूमिका मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी घेतलीय. मुंबईत इतर ५५ फ्लायओव्हर्स झाले तेव्हा लोकांची परवानगी घेतली होती का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केलाय.