Last Updated: Friday, December 20, 2013, 16:04
समलैंगिक संबंध प्रकरणी केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल केलीय.. सरकारनं कलम ३७७ विषयी पुनर्विचार करण्याची ही याचिका दाखल केलीय. या कलमानुसार सुप्रीम कोर्टाने समलैंगिक संबंध गुन्हा ठरवला होता.. यावर काँग्रेसाध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासह अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती.