टी-२० : ६ विकेट राखून इंग्लंडची भारतावर मात

Last Updated: Saturday, December 22, 2012, 22:53

टीम इंडिया आणि इंग्लंड दरम्यान आज वानखेडेवर दुसरी टी-२० मॅच रंगतेय. टॉस जिंकून इंग्लंडनं पहिल्यांदा भारताला बॅटींगची संधी दिली. यावेळी भारतानं इंग्लंडपुढे १७८ धावांचे आव्हान ठेवलंय.

टी-२० : भारत इंग्लंडला देणार धक्का?

Last Updated: Saturday, December 22, 2012, 16:12

टीम इंडिया आणि इंग्लंड दरम्यान आज वानखेडेवर दुसरी टी-२० मॅच खेळली जाणार आहे. दोन मॅचच्या या सीरिजमध्ये १-० अशी आघाडी घेतलेल्या टीम इंडियाला अखेरची टी-२० जिंकून सीरिज जिंकण्याची नामी संधी आहे.

नागपूर कसोटी अनिर्णीत, इंग्लंडचा मालिका विजय

Last Updated: Monday, December 17, 2012, 16:15

पाचव्या दिवशीही भारतीय गोलंदाजाना विकेट काढण्या त अपयश आले. त्यामुळे कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा डाव फसला आहे. धोनीने धाडसी निर्णय घेत पहिला डाव घोषिक केला होता. मात्र, इंग्लंडच्या फलंदाजानी चांगला फलंदाजी केली. जॉनथन ट्रॉट आणि इयन बेल यांनी शतकी भागीदारीमुळे सामन्याचा निकाल लागण्याची शक्यता कमी झाली.

इंग्लंड तीन बाद १६१ रन्स

Last Updated: Sunday, December 16, 2012, 16:42

नागपूर येथील कसोटी मालिकेतील शेवटच्या सामन्यात भारताने जुगार घेळत ३२६ रन्सवर डाव घोषित करून इंग्लंडला खेळण्यास आमंत्रित केले. इंग्लंडच्या दोन विकेट झटपट बाद झाल्यात. तिसरी विकेट १४३ रन्सवर गेली. इंग्लंडने दिवसभरात १६१ रन्स केल्या.

टीम इंडिया गडगडली, सचिन झाला पुन्हा एकदा बोल्ड

Last Updated: Saturday, November 24, 2012, 15:45

भारतानं टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. मुंबईतल्या वानखेडे स्टेडियमवर आजपासून भारत विरूद्ध इंग्लड दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे.

इंग्लंडला फॉलोऑन, ओझाचे पाच बळी

Last Updated: Sunday, November 18, 2012, 18:38

अहमदाबाद टेस्टच्या तिसऱ्या दिवशी भारताने इंग्लंडची अवस्था अगदीच दयनीय करून टाकली आहे. स्पिनर्सचा सामना करताना इंग्लंडची चांगलीच धांदल उडाली आहे.