कलम ३७० वादः जम्मू-काश्मीर ओमर यांच्या वडिलांची जहागीर नाही - संघ

Last Updated: Wednesday, May 28, 2014, 13:16

नरेंद्र मोदी सरकारमध्ये नवनियुक्तम पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी कलम ३७० वर केलेल्या वक्तव्यामुळे निर्माण झालेले राजकीय वादळ आता क्षमण्याची चिन्ह कमी दिसत आहेत.

काश्मीरमध्ये ‘मिग-21’ला अपघात, पायलटचा मृत्यू

Last Updated: Tuesday, May 27, 2014, 15:24

श्रीनगरच्या अनंतनागमधल्या मधमासंगम परिसरात एअर फोर्सचं मिग-21 विमान दुर्घटनाग्रस्त झालंय. त्यात पायलटचा मृत्यू झालाय. मृत पायलटचं नाव रघू बन्सी हे आहे. जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी या ट्विट करुन दुर्घटनेच्या वृत्ताला अधिकृत दुजोरा दिला.

एक्झिट पोल म्हणजे टाईमपास - ओमर अब्दुल्ला

Last Updated: Tuesday, May 13, 2014, 15:17

जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी लोकसभा निवडणुकीच्या विविध एक्झिट पोलनं केलेली भविष्यवाणी ‘टाईमपास’ असल्याचं म्हटलंय.

हेरगिरी प्रकरणावरून यूपीएत फूट, NCPचा मोदींना पाठिंबा

Last Updated: Sunday, May 4, 2014, 19:19

नरेंद्र मोदींवर टीका करणारी राष्ट्रवादी काँग्रेस चक्क मोदींची पाठराखण करतेय. गुजरातमधील महिला हेरगिरीप्रकरणी चौकशीसाठी न्यायमूर्तींची नियुक्ती करण्यास यूपीएतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सनं विरोध केला आहे.

मोदींकडे काश्मीरमध्ये येण्याचं धैर्य नाही-ओमर

Last Updated: Tuesday, April 29, 2014, 13:01

भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी आणि ओमर अब्दुल्ला यांच्यातील खडाखडी संपण्याचं नाव घेत नाहीय.

मोदींना मत देणाऱ्यांनी समुद्रात बुडावं- फारुख अब्दुल्ला

Last Updated: Monday, April 28, 2014, 16:33

आपल्याला जातीयवादी शक्तींपासून वाचवण्यासाठी देवाकडे प्रार्थना करा तरच आपण पुढे जाऊ शकू असं वक्तव्य फारुक अब्दुल्ला यांनी कश्मीर मधील प्रचारसभेत केलंय. भारत जातीयवादी होऊ शकत नाही तसे झाल्यास काश्मीर भारतात राहणार नाही असंही ते म्हणालेत. श्रीनगरमधील खन्यार इथं प्रचार सभेत बोलत होते.

ओमर अब्दुल्ला राजीनाम्याच्या पवित्र्यात?

Last Updated: Wednesday, January 29, 2014, 12:12

लोकसभा निवडणुका जवळ येत असताना सत्ताधारी यूपीएमधली अंतर्गत धूसफूसही आता बाहेर येऊ लागलीय. गेल्या दहा वर्षांपासून केंद्रात आणि जम्मू-काश्मीरमध्ये सत्तेत असलेल्या नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसमधले संबंध ताणले गेलेत.

मोदींची ‘ललकार’, सरकारला धरलं धारेवर!

Last Updated: Sunday, December 1, 2013, 19:26

भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींनी केंद्र सरकार आणि जम्मू काश्मीर सरकारवर हल्लाबोल केलाय. सीमेवर भारतीय जवान शहीद होतायेत आणि सरकार झोपेत असल्याचं टीकास्त्र मोदींनी सोडलंय. जम्मू काश्मीरमध्ये पार पडलेल्या ‘ललकार’ रॅलीत त्यांनी ही टीका केलीय.

मोदींची लोकप्रियता वाढत आहे- ओमर अब्दुल्ला

Last Updated: Monday, November 4, 2013, 18:57

जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दूल्ला यांनी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केलाय. मात्र नरेंद्र मोदींची लोकप्रियता नाकारता येणार नाही, असं ओमर अब्दुल्लांना कबुल करावं लागलं आहे.

काश्मिरी भारतीय नाहीत का? - ओमर अब्दुल्ला

Last Updated: Friday, August 16, 2013, 09:47

काश्मिरी नागरिकांकडे ते जणू भारतीय नाहीतच याच नजरेने पाहिले जाते. त्यांना देशाच्या नागरिकांपेक्षा वेगळीच वागणूक दिली जात आहे, असा अजब दावा करत जम्मू-कश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी जम्मू-काश्मीरवर अन्याय होत असल्याचा आरोपच केला.

`ये जवानी है दिवानी`वर काश्मिरचे मुख्यमंत्री संतापले!

Last Updated: Sunday, June 2, 2013, 16:57

जम्मू काश्मिरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला `ये जवानी है दिवानी` सिनेमावर नाराज झाले आहेत. ट्विटरवर त्यांनी या सिनेमाला चांगलंच धारेवर धरलं आहे.

...अन् भर विधानसभेत मुख्यमंत्र्यांना रडू कोसळंल!

Last Updated: Wednesday, March 6, 2013, 15:54

आज जम्मू-काश्मीर विधानसभेत मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरले. भर सभेत जवळजवळ एका मिनिटापर्यंत आपला चेहरा आपल्या दोन्ही हातांत घेऊन ते हुंदके देत राहिले.

`गुरुच्या फाशीमुळे काश्मिरी तरुणांत अन्यायाची भावना`

Last Updated: Sunday, February 10, 2013, 21:06

जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी अफजल गुरुच्या फाशीवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केलीय. या फाशीमुळे खोऱ्यातील तरुणांच्या एका पिढीत अन्यायाची भावना निर्माण होईल, असं त्यांनी म्हटलंय.

काश्मिरी मुलींचा बॅण्ड बंद करण्याचा फतवा

Last Updated: Monday, February 4, 2013, 16:05

काश्मिरमध्ये मुलींनी हटके रॉकिंग बॅण्डची स्थापना केली. मात्र, ही संकल्पना अनेकांच्या डोळ्यात खूपलेय. हा बॅण्ड बंद करण्याचा फतवा मुस्लिम संघटनांनी काढलाय. बॅण्डमधून भीतीपोटी तीन मुली बाहेर पडल्यात.