Last Updated: Monday, January 9, 2012, 21:53
सीमा प्रश्नावर किती काळ आपण बेळगाव आणि कारवार येथील जनतेला फसवणार आहोत, त्यांना किती काळ आश्वासनं देणार आहोत. या प्रश्नावरून उगीच येथे राजकारण करायचे आणि त्यामुळे तेथील मराठी जनतेचे डोकी फुटणार हे किती काळ चालणार, असा सवाल राज ठाकरे यांनी आज येथे उपस्थित केला.