तंटामुक्त गावात बक्षिसांमुळेच तंटा!

Last Updated: Tuesday, August 27, 2013, 18:37

महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था बिघडली असतानाचं तंटामुक्त योजनेलाही राज्यात हरताळ फासला जातोय. तंटामुक्त गावाला दिल्या जाणाऱ्या बक्षिसांमुळेच गावातल्या शांततेचा भंग होतोय.

पती-पत्नींमधील भांडणांना आवर घालण्यासाठी...

Last Updated: Sunday, July 29, 2012, 19:28

ऑफिसचं काम, येण्या-जाण्याच्या वेळा, ताण-तणाव यामुळे पती-पत्नींना एकमेकांना पुरेसा वेळ देता येत नाही. यातून अनेक समस्या निर्माण होतात. घरात वारंवार भांडणं होऊ लागतात. घरातील शांतता भंग पावते. वातावरण प्रसन्न राहात नाही.

मंदिरातील पुजेवरून गावात मानापमान नाट्य

Last Updated: Tuesday, March 27, 2012, 19:19

कोल्हापूर जवळच्या संभापूर गावात गावातील लोकांनी एकत्र येऊन उत्कृष्ट कलाकुसर असलेलं मंदिर बांधलं. आता मात्र मंदिरातील देवाच्या पूजेचा मान कोणाचा यावरून मोठा वाद निर्माण झालाय. त्यामुळं मंदिरच बंद आहे.