Last Updated: Saturday, April 12, 2014, 23:16
महाराष्ट्राचा कारभार हा पार्टटाइम आहे. मुख्यमंत्री नेहमीच बदत राहत आहे. तसेच ज्या पुण्यात काँग्रेसचा जन्म झाला त्याच पुण्यात काँग्रेसला उमेदवार आयात करावा लागलो, यावरून काँग्रेसची स्थिती काय आहे हे लक्षात येते अशी टीका करत विकासासाठी भाजपला मतदान करा, असे आवाहन भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी पुण्यात केले.