मोदींवर टीका केली म्हणून ९ विद्यार्थ्यांना अटक

Last Updated: Monday, June 16, 2014, 15:52

कर्नाटकच्या गुरुवायुरच्या श्रीकृष्णा महाविद्यालयाच्या ‘कॅम्पस’ पत्रिकामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल टीकात्मक वक्तव्य केल्याच्या आरोपाखाली नऊ विद्यार्थ्यांना अटक करण्यात आलीय.

... तर मुस्लिमांची डीएनए टेस्ट करावी लागेल - अबू आझमी

Last Updated: Friday, May 2, 2014, 15:40

उत्तरप्रदेशात मुस्लिमबहुल भागांमध्ये प्रचार करतांना जे मुसलमान समाजवादी पार्टीला मत देणार नाहीत त्यांची डीएनए टेस्ट करावी लागेल असं खळबळजनक विधान अबु आझमींनी केलंय. भाजपच्या मुख्तार अब्बास नकवींनी अबु आझमींवर या विधानाप्रकरणी टीकास्त्र सोडलयं.

रामदेवबाबांच्या कार्यक्रमांना लखनऊमध्ये बंदी

Last Updated: Sunday, April 27, 2014, 14:47

योगगुरू रामदेवबाबांना त्यांनी केलेलं वादग्रस्त विधान चांगलंच भोवलंय. आपल्या वक्तव्यावर माफी मागितल्यानंतरही त्यांच्यावर कारवाई झालीय.

गिरीराज सिंहांना वादग्रस्त विधान भोवलं, प्रचारावर बंदी

Last Updated: Tuesday, April 22, 2014, 22:34

वादग्रस्त वक्तव्य केल्या प्रकरणी भाजप नेते गिरीराज सिंग यांच्यावर निवडणूक आयोगानं निर्बंध लादलेत. त्यांना बिहार आणि झारखंडमध्ये प्रचारास बंदी घालण्यात आली असून याबाबतचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेत. तसंच त्यांना स्वतंत्र कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलीये.

काँग्रेस संपली तर पवार हे सोनिया गांधीचे सरदार -मोदी

Last Updated: Saturday, April 12, 2014, 23:16

महाराष्ट्राचा कारभार हा पार्टटाइम आहे. मुख्यमंत्री नेहमीच बदत राहत आहे. तसेच ज्या पुण्यात काँग्रेसचा जन्म झाला त्याच पुण्यात काँग्रेसला उमेदवार आयात करावा लागलो, यावरून काँग्रेसची स्थिती काय आहे हे लक्षात येते अशी टीका करत विकासासाठी भाजपला मतदान करा, असे आवाहन भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी पुण्यात केले.

वक्तव्याबद्दल खेद, विषय इथंच संपवा - शरद पवार

Last Updated: Wednesday, March 26, 2014, 19:22

दोनदा मतदान करा, या वादग्रस्त विधानाप्रकरणी शरद पवारांनी निवडणूक आयोगाला उत्तर दिलंय. माझ्या वक्तव्याबद्दल झालेल्या गोंधळामुळे मी खेद व्यक्त करतोय. तसंच हा विषय इथेच संपवावा, अशी विनंती शरद पवारांनी केलीय.

प्रशांत भूषण यांच्या वक्तव्याविरोधात `आप` कार्यालयावर हल्ला

Last Updated: Wednesday, January 8, 2014, 13:47

गाझियाबादमधील कौशंबीत आम आदमी पार्टीच्या कार्यालयावर हल्ला करण्यात आलाय. हिंदू रक्षा दलच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला केल्याचा आरोप आपच्या कार्यकर्त्यांनी केलाय.

भारतातले राज्यकर्ते `मूर्ख` : भारतरत्न प्रो. राव

Last Updated: Monday, November 18, 2013, 10:40

प्रसिद्ध शास्त्रज्ञ आणि भारतरत्न सी.एन. आर. राव यांनी विज्ञान क्षेत्रासाठी कमी निधी दिला जात असल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केलीय. याला जबाबदार असलेल्या राजकीय नेत्यांना त्यांनी ‘मूर्ख’ म्हणून संबोधलंय.

`मंदिरांपेक्षा शौचालय महत्त्वाचं`... जयराम रमेश वादात

Last Updated: Sunday, October 7, 2012, 15:12

देशात मंदिरांपेक्षा शौचालयं सगळ्यात महत्त्वाचं ठिकाण असल्याचं वादग्रस्त विधान केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री जयराम रमेश यांनी केलंय. निर्मल भारत यात्रेचा शुभारंभ रमेश यांनी केला. त्यावेळी ते बोलत होते.