शिक्षण राज्यमंत्री फौजिया खान झाल्यात हतबल

Last Updated: Tuesday, January 21, 2014, 08:20

शिक्षण राज्यमंत्री फौजिया खान यांच्या परभणी जिल्ह्यात शाळांची दूरवस्था झालीय. अधिका-यांच्या कामचुकारपणामुळं खुद्द राज्यमंत्री हतबल झाल्यात. त्यामुळं दर्जेदार शिक्षण विद्यार्थ्यांना मिळणार का असा सवाल उपस्थित करण्यात येतोय.

पालघरमध्ये शिक्षकांची शाळेला दांडी

Last Updated: Thursday, July 25, 2013, 23:31

पालघर तालुक्यात सध्या शिक्षण विभागाचा बोजवारा उडालाय. अनेक जिल्हा परीषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये शिक्षक नाहीत..तर जिथे शिक्षक रुजु केलेत ते शाळेवर जात नसल्यानं 25 हजार विद्यार्थ्याचं भवितव्य अंधारात सापडलय.

बँकेने ठोकलं शाळेला सील, विद्यार्थी शाळेबाहेर

Last Updated: Thursday, July 19, 2012, 22:36

नाशिकमधल्या दरी गावच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना सध्या शाळेबाहेरच धडे गिरवावे लागतायत. कर्जाची परतफेड न झाल्यानं बँकेनं शाळेला सील ठोकलंय. बँक आणि शाळेच्या वादाची शिक्षा विद्यार्थ्यांना मिळतेय.