पाहा मतदानावर गुगल इंडियाचा अप्रतिम व्हिडीओ संदेश

Last Updated: Monday, March 31, 2014, 17:20

गुगल इंडियाने भारत-पाकिस्तानची वाटणी झाल्यानंतर दोन मित्र कसे जवळ येतात, अशी एक जाहिरात बनवली होती ही जाहिरात चांगलीच लोकप्रिय झाली.

श्याम बेनेगल यांचं `भारत एक खोज`नंतर `संविधान`

Last Updated: Monday, March 3, 2014, 00:20

प्रसिद्ध निर्माता, दिग्दर्शक श्याम बेनेगल यांनी आपल्या नव्या संविधान नावाच्या टीव्ही मालिकेसह टेलव्हिजनवर कमबॅक केला आहे.

श्याम मानवांचाही आरोप `सनातन`वरच!

Last Updated: Sunday, August 25, 2013, 23:21

सनातन सारख्या संघटनांचा या हत्ये मागे हात असू शकतो असा आरोपही मानव यांनी केलाय सनातन मध्ये वैचारीक लोक नाहीत केवळ रोबो आहेत त्यांच पूर्णपणे ब्रेन वॉशिंग केले आहे त्यांना काहीही सांगितले तर ते करू शकतात

‘नौटंकी साला’ची फोल नौटंकी!

Last Updated: Saturday, April 13, 2013, 09:31

सिनेमा तीन तास खेचायचाय म्हणून त्यात विनाकारण दृश्यांची भर घालणं आणि प्रेक्षकांनी ती सहन करणं ही काही आता नवीन गोष्ट राहिली नाही. ‘नौटंकी साला’मध्येही काही वेगळी गोष्ट दिसत नाही. लीड रोलमध्ये नवख्या पण दमदार कलाकार असूनही रोहन सिप्पीचा हा सिनेमा फारसा कमाल दाखवू शकलेला नाही.

माधुरी दीक्षित बनणार 'श्यामची आई'

Last Updated: Tuesday, April 10, 2012, 14:22

'श्यामची आई' पुन्हा आपल्या भेटीस येणार आहे. आणि याचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे नव्या श्यामची आईमध्ये आईची भूमिका साकारणार आहे माधुरी दीक्षित. महेश मांजरेकर यांनी श्यामची आईवर सिनेमा काढण्याचा निश्चय केला आहे. यामध्ये श्यामच्या आईच्या भूमिकेसाठी माधुरी दीक्षितला विचारण्यात आलं आहे.

लडाखमध्ये आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव

Last Updated: Friday, March 9, 2012, 11:01

आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या लडाखमध्ये लवकरच आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव सजरा होणार आहे. जगातील सगळ्यात उंचीवर बांधलेल्या रस्त्यांमध्ये लडाखच्या रस्त्याचा समावेश होतो.

शिवाजी महाराजांच्या आग्रा भेटीची वेगळी बाजू!

Last Updated: Tuesday, January 10, 2012, 23:24

मंदार मुकुंद पुरकर
छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघल बादशाह औरंगजेब यांच्या आग्रा दरबाराला दिलेली भेट आणि त्यानंतर ते महाराष्ट्रात परतेपर्यंतच्या घडामोडी हा आजवर अनेक इतिहासकारांच्या अभ्यासाचा विषय राहिला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातल्या अनेक नाटयमय घडामोडींपैकी हा सर्वात महत्वपूर्ण कालखंड होता.