गोव्यात ७८ टक्के मतदान, त्रिपुरा, आसाममध्येही चांगले

Last Updated: Saturday, April 12, 2014, 19:13

गोव्यात उत्साहात मतदान झाले. सरासरी ७८ टक्के मतदान झाले आहे. दक्षिण गोव्यात 75 टक्केपेक्षा जास्त तर उत्तर गोव्यात 76 टक्केंपेक्षा जास्त मतदान झाले. तर त्रिपुरात 81 टक्के मतदान झाले. तर आसाममध्ये 75 टक्केच्या जवळपास मतदान झाल्याचे सांगण्यात येत आहे.

उत्तर भारतीयांच्या मतांवर मुंबई भाजपचा डोळा

Last Updated: Wednesday, November 6, 2013, 12:25

मुंबई भाजपकडून मनसेच्या नाकावर टिच्चून राजकीय शक्तीप्रदर्शन सुरूय. उत्तर भारतीयांच्या मतावर डोळा ठेवून मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार यांनी छटपूजेनिमित्त संपूर्ण मुंबईत होर्डिंग्ज लावलेत. हे होर्डिंग्ज लावून मुंबई भाजपनं मनसेलाच आव्हान दिलंय.

मुस्लिमच ठरवतात भारताचा पंतप्रधान- अय्यर

Last Updated: Wednesday, November 6, 2013, 11:13

ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री मणिशंकर अय्यर यांनी शारजामध्ये भारताचा पंतप्रधान मुस्लिमच ठरवत असल्याचं विधान केलं.

काँग्रेस देणार तरुणांना फ्री `व्हॉट्सअॅप’

Last Updated: Thursday, March 7, 2013, 16:16

२०१४ च्य़ा निवडणुकीपूर्वी काँग्रेसने तरुणांची मतं मिळवण्यासाठी अश्वासनं द्यायला सुरूवात केली आहे. भारतातील शहरी टेक्नोसॅव्ही तरुणाईला काँग्रेसतर्फे ‘व्हॉट्सअॅप’ हे अॅचप्लिकेशन मोफत देण्यात येणार आहे.

नरेंद्र मोदींचा ८६,३७३ मतांनी विजय

Last Updated: Thursday, December 20, 2012, 14:54

मुख्यमंत्री नरेंद्र मोदी गुजरात विधानसभा निवडणुकीत मणिनगर या त्यांच्या मतदार संघातून ७० हजार मतांनी विजयी झाले आहेत.