प्रकाश मेहतांची हकालपट्टी करा- आठवले

Last Updated: Thursday, February 23, 2012, 12:41

रिपल्बिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी भाजपचे घाटकोपर पूर्वचे आमदार प्रकाश मेहता यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी केली आहे.

बीएमसीत पदासांठी चुरस

Last Updated: Tuesday, February 21, 2012, 15:18

बाळा नांदगावकर गटनेतेपद सोडणार?

Last Updated: Tuesday, February 21, 2012, 10:31

आ.बाळा नांदगावकरांनी गटनेतेपदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे

विभागप्रमुख मिलिंद वैद्यांचा राजीनामा

Last Updated: Sunday, February 19, 2012, 19:40

शिवसेनेच्या मिलिंद वैद्यांनी पक्षाचा दादरमध्ये झालेल्या मानहानीकारक पराभवाची नैतिक जबाबदारी स्विकारत पक्षाच्या विभागप्रमुखपदाचा आहे.

पंतगराव कदमांचा काँग्रेसला घरचा आहेर

Last Updated: Monday, February 20, 2012, 08:42

मुंबईत काँग्रेस नेत्यांमध्ये समन्वय नव्हता, अशी टीका करत वनमंत्री पतंगराव कदम यांनी काँग्रेसला घरचा आहेर दिला आहे. मात्र पराभवाला केवळ काँग्रेसच जबाबदार नसून राष्ट्रवादीही जबाबदार आहे, अशी बाजूही सावरुन घेतली

महापालिकांसाठी सरासरी २० टक्के मतदान

Last Updated: Thursday, February 16, 2012, 13:35

राज्यात दहा महापालिकांसाठी ११.३० वाजेपर्यंतचे झालेले मतदान पुढील प्रमाणे मुंबईत - १४ टक्के तर ठाण्यात - २३ टक्के, उल्हासनगर १३.५ टक्के, नागपूर- १६.३ टक्के, पुणे - १४ टक्के, नाशिक २१ टक्के, पिंपरी-चिंचवड २३ टक्के, सोलापूर ३४ टक्के, अकोला ३० टक्के आणि अमरावती २८ टक्के मतदान झाल ं आहे.

१० महापालिकांच्या निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात

Last Updated: Thursday, February 16, 2012, 08:50

मुंबई, ठाणे, उल्हासनगर, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, अकोला, अमरावती, नागपूर, सोलापूर या राज्यातील दहा महापालिकांच्या निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे.

निवडणूक रणनिती अजितदादांची

Last Updated: Wednesday, February 15, 2012, 16:38

मुंबई-ठाणेकरांना कोणी वाली आहे का?

Last Updated: Wednesday, February 15, 2012, 16:41

मंदार मुकुंद पुरकर
मुंबई आणि ठाणे महापालिकेच्या निवडणुकांसाठी मतदान १६ फेब्रुवारी रोजी होत आहे. या दोन्ही महापालिकांच्या सत्तास्थानी कोण असेल हे १७ फेब्रुवारीच्या दुपारपर्यंत स्पष्ट होईल. मुंबई आणि ठाण्यात शिवसेना आणि भाजप युतीची सत्ता गेल्या दोन दशकाहून अधिक काळ सत्तेत अबाधित राहिली आहे.

मुंबईत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी होणारच

Last Updated: Wednesday, November 30, 2011, 17:52

मुंबईत काँग्रेस आणि राष्ट्रवादीत आघाडी होणारच, असा ठाम दावा बैठकीनंतर दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून करण्यात आला. मात्र दोन्ही पक्षांत चर्चेचं गु-हाळ सुरुच राहणार असल्याचंही स्पष्ट झालं आहे. नगरपालिका निवडणुकांच्या निकालानंतरच आघाडीबाबत अंतिम निर्णय होणार आहे.