शांत झोपेची चिंता सतावतेय, मग हे जरूर करा...

Last Updated: Tuesday, December 17, 2013, 08:06

मजा-मस्ती करणं कुणाला आवडत नाही? सगळ्यांनाच आवडतं... तसंच काही प्रमाणात कामाचंही आहे. स्वत:ला कोणत्या ना कोणत्या कामात बिझी ठेवणं आजकालचं लाईफस्टाईल बनत चाललंय. पण, या गोष्टींचं प्रमाण थोडं जास्त प्रमाणात झालं तर ते तुमच्या तणाव आणि अनिद्रेचंही कारण ठरू शकतं.

तेलकट, तळलेले पदार्थ खल्ले तर...

Last Updated: Saturday, October 5, 2013, 11:28

अलिकडे कामाच्या व्यापात किंवा वेळ वाचवण्यासाठी बहुतांश लोक नाश्ता करत नाहीत आणि केला तरी ते फास्टफूड खातात. मात्र ही सवय आरोग्याच्या दृष्टिकोनातून चांगली नाही. आहारतज्ज्ञांनुसार दिवसाची सुरुवात करतांना तेलकट किंवा तळलेले पदार्थ खाणे तब्येतीसाठी हानीकारक आहे.

मुंबईत रूग्णांना मिळणार शिरा, उपमा

Last Updated: Wednesday, August 21, 2013, 10:40

मुंबईत रूग्णांना शिरा, उपमा किंवा पराठा मिळणार आहे. डॉक्टरांपाठोपाठ आता रुग्णांनाही सकाळची न्याहरी देण्यात येणार आहे. तसा निर्णय मुंबई महापालिका आरोग्य समितीच्या बैठकीत चर्चा होऊन घेण्यात आलाय.

नाशिक मनपाचा `लाखमोला`चा नाश्ता

Last Updated: Monday, August 19, 2013, 23:14

नाशिक महानगर पालिकेच्या तिजोरीत खडखडाट असल्याचं कारण पुढे करत शहरात विकासकाम ठप्प आहेत. ठेकेदारांची मागचीच बिल थकली असल्यानं नवीनं कामांना पैसा आणणार कुठून असा सवाल प्रशासन उपस्थित करत असतानाच चहापाणी, हारतुरे आणि नास्त्यावर लाखो रुपयांची उधळण होत असल्याचं समोर आलाय

आधी व्यायाम, मग न्याहारी.तब्बेत होईल लई भारी

Last Updated: Wednesday, May 8, 2013, 19:38

व्यायाम करत आहातं?...मग खाऊन व्यायाम करता की खाण्याच्या आधी?...जर खाऊन झाल्यावर व्यायाम करत असाल तर जरा याकडेही लक्ष द्या. आधी व्यायाम, मग न्याहारी..तब्बेत लई भारी.. काही खास माहिती.

‘ब्रेकफास्ट’ न केल्याने काय होते?

Last Updated: Tuesday, October 9, 2012, 11:16

आजच्या स्पर्धेच्या आणि धावपळीच्या युगात अनेक जण ‘ब्रेकफास्ट’ला (नाश्ता) सुट्टी देतात. मात्र, ही सुट्टी तुमचे आरोग्य बिघडवू शकते, याची कल्पना अनेकांना नसते. एकवेळ दुपारी जेवण घेवू नका, मात्र नाश्ता केलाच पाहिजे. त्यामुळे तुमचा उत्साह कायम राहतो आणि काम करण्याची शक्ती मिळते.

योजना आयोग : ४२६ दिवसांत ८४ लाखांचा नाश्ता

Last Updated: Sunday, August 19, 2012, 13:49

गावात राहणाऱ्या एका व्यक्तीला दिवसाला २२ रुपये जगण्यासाठी पुरेसे असतात असं आपल्या अहवालात नमूद करणाऱ्या योजना आयोगानं फक्त नाश्त्यासाठी किती रुपये खर्च केले असतील? हा आकडा पाहिला तर तुम्हीही तोंडात बोट घालाल हे नक्की!