कोल्हापुरात नवरात्रौत्सवाची तयारी पूर्ण

Last Updated: Thursday, October 3, 2013, 15:46

कोल्हापुरच्या महालक्ष्मी मंदिरातील नवरात्रोत्सवाची तयारी पूर्ण झालीय. गेल्या आठ दिवसांपासून मंदिराची साई सफाई आणि रंगरंगोटी करण्यात आली. त्यामुळं मंदिर परिसर उजळून निघालाय.

सचिनची पहिली टेस्ट सेंच्युरी झाली २३ वर्षांची!

Last Updated: Wednesday, August 14, 2013, 12:33

एखाद्या क्रिकेटरला स्वप्नवत वाटावं असं मास्टर ब्लास्टरचं करियर... १४ ऑगस्ट १९९०ला ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानावर अवघ्या १७ वर्षाच्या सचिन रमेश तेंडुलकरनं दमदार खेळी खेळत टेस्ट मॅचमध्ये सेंच्युरी लगावली आणि पराभवाच्या काठावर असलेल्या मॅचला अनिर्णित अवस्थेत आणलं. याच सचिनच्या टेस्ट मॅचमधल्या पहिल्या सेंच्युरीला आज २३ वर्ष पूर्ण झालीयेत.

१९९३ साखळी बॉम्बस्फोट: वेदनेची २० वर्षे

Last Updated: Tuesday, March 12, 2013, 09:27

१२ मार्च १९९३ साली मुंबईतील १२ ठिकाणी एका पाठोपाठ एक असे बारा बॉम्बफोट झाले होते. या घटनेला आज २० वर्ष पुर्ण झाले आहेत.

नाशिकमध्ये मनसेची वर्षपूर्ती, पण स्वप्नपूर्ती कधी?

Last Updated: Tuesday, February 19, 2013, 15:59

नाशिक महापालिकेत मनसेची सत्ता येवून वर्ष होत आलंय. मात्र ह्या वर्षभराच्या कालावधीत मनसेनं घोषणा व्यतिरिक्त कुठलीच काम केली नाहीत असा विरोधकांचा आरोप आहे. वर्षपूर्ती झाली स्वप्नपूर्ती कधी होणार असा सवाल उपस्थित होत आहे.

शतक झालं पूर्ण... सिनेसृष्टीचं !

Last Updated: Thursday, May 3, 2012, 12:18

३ मे १९१३ चा दिवस उजाडला तोच मुळी भारतीय सिनेसृष्टीचं उज्वल भवितव्य घेऊन. हलत्या चित्रांच्या ध्यासानं पछाडलेल्या दादासाहेब फाळके यांनी 'राजा हरीश्चंद्र' हा पहिला मूकपट निर्माण केला आणि इथूनच सिनेसृष्टीचा खऱ्या अर्थाने उदय झाला.

उद्या जर्मन बेकरी बॉम्बस्फोटाला दोन वर्ष पूर्ण

Last Updated: Sunday, February 12, 2012, 19:44

पुण्यातल्या जर्मन बेकरी बॉम्बस्फोटाला उद्या दोन वर्ष पूर्ण होत आहेत. मात्र, अजूनही या प्रकरणाचा तपास अर्धवट अवस्थेतच आहे. या प्रकरणातील केवळ एका आरोपीला आत्तापर्यंत अटक करण्यात आली आहे. म्हणूनच बॉम्बस्फोटाच्या घटनेतून पुणेकर सावरले असले तरी दहशतीचं सावट कायम आहे.

संसद हल्ल्याला १० वर्ष पूर्ण

Last Updated: Tuesday, December 13, 2011, 07:09

संसदेवर झालेला हल्ल्याला आज १० वर्ष पूर्ण होत आहे. त्यामुळे या संसदेवरील हल्ल्यात शहीद झालेल्या रक्षकांना आज संसदभवनात श्रद्धांजली वाहण्यात आली. आज १० वर्ष पूर्ण झाल्यानंतरही गुन्हेगारांना शिक्षा देण्यात आली नाही. त्यामुळे त्यांना लवकरात लवकर शिक्षा द्यावी ही मागणी सुषमा स्वराज यांनी केली.