उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघातील नेमकी परिस्थिती

Last Updated: Tuesday, April 15, 2014, 14:30

उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघात काँग्रेस, शिवसेना आणि मनसे अशी तिरंगी लढतीनं चुरस निर्माण केलीय. मागील पराभवाचा वचपा काढण्यासाठी शिवसेनेचे गजानन किर्तीकर कंबर कसतायत. तर मतदारसंघ कायम राखण्यासाठी काँग्रेसच्या गुरुदास कामतांचीही चांगलीच दमछाक होतेय.

अंध बांधवांची राज ठाकरेंनी दखल घेतली

Last Updated: Tuesday, July 16, 2013, 19:43

वरळीतल्या अंध उद्योग गृहाची दुरवस्था झी मीडियानं उघड केल्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दखल घेतलीये. मनसेनं तातडीनं या वसतीगृहात मुलांना मदत पाठवलीये

EXclusive- अंध उद्योग गृहाची दुरावस्था, ढेकणांचा सुळसुळाट

Last Updated: Monday, July 15, 2013, 20:26

वरळीमध्ये असलेल्या एका अंध वसतीगृहात प्रचंड दुरवस्था असल्याचं समोर आलंय... NSD इंडस्ट्रियल होम फॉर द ब्लाइंड असं या संस्थेचं नाव आहे. या वसतीगृहाची इमारत पूर्ण मोडकळीस आलीये. इथं महाराष्ट्राबरोबरच देशभरातून अंध विद्यार्थी येतात...

भारताची अवस्था पाकिस्तानहूनही दारुण

Last Updated: Wednesday, May 8, 2013, 18:49

‘सेव्ह द चिल्ड्रन’ या चॅरीटी संस्थेने नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणातून एक भयानक बाब उघडकीस आली आहे. भारतातील मातांची अवस्था पाकिस्तानातील मातांपेक्षा भयावह आहे.

पीडित चिमुरडीची प्रकृती चिंताजनक

Last Updated: Monday, April 22, 2013, 18:39

एका नराधमाच्या अमानूष अत्याचाराला बळी पडलेल्या मध्य प्रदेशच्या ४ वर्षाच्या चिमुरडीची प्रकृती अजूनही चिंताजनक आहे. ऑक्सिजनचा पुरवठा झाला नसल्याने लहानगीच्या मेंदूला दुखापत झाल्याचं तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलंय..

‘चवदार’ तळ्याची चव अन् स्मारकाची रया गेली!

Last Updated: Tuesday, January 29, 2013, 15:20

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरील सरकारचं बेगडी प्रेम पुन्हा एकदा समोर आलंय. बाबासाहेबांच्या नावावर राजकारण करून स्मारक उभारायचं आणि त्याकडे नंतर पाठ फिरवायची...

...आणि `ती`चा आजवरचा खडतर प्रवास उद्ध्वस्त झाला

Last Updated: Saturday, December 29, 2012, 19:51

शनिवारी मध्यरात्री सिंगापूरच्या हॉस्पीटलमध्ये अंतिम श्वास घेणाऱ्या पीडित मुलीची आजवरचा प्रवास सोपा नव्हता. ‘ती’ मूळची उत्तरप्रदेशची... आपली शाळा आणि कॉलेजची फी भरण्यासाठी मुलांचं ट्युशन घेऊन ती इथवर पोहचली होती.

चिपळूण साहित्य संमेलन गुरांच्या कोंडवाड्यात?

Last Updated: Friday, November 30, 2012, 10:44

८६ वं अखिल भारतीय साहित्य संमेलन रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूणमध्ये होतंय. मात्र ज्या ठिकाणी हे संमेलन होणारे आहे त्या ठिकाणची इमारत म्हणजे खरंच सांस्कृतिक केंद्र आहे की गुरांचा कोंडवाडा? असा प्रश्न साहित्यप्रेमींना पडतोय.

व्यक्त करा तुमच्या भावना...

Last Updated: Friday, November 16, 2012, 02:21

‘मित्रांसाठी मित्र आणि शत्रूंसाठीही दिलदार शत्रू’ म्हणून ओळखल्या जाणा-या बाळासाहेबांसाठी तुम्हालाही संदेश द्यायचा असेल, व्यक्त व्हायचं असेल तर तुमच्या भावना तुम्ही ‘झी २४ तास’च्या माध्यमातून शेअर करू शकता...