फेसबुक प्रकरण: शिवसेनेची भीती तरूणीला

Last Updated: Friday, November 30, 2012, 18:42

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर `मुंबई बंद`बाबत `फेसबुक`वर टिप्पणी करणारी शाहीन धाडासह तिच्या कुटुंबियांनी महाराष्‍ट्र सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

कायदेशीरदृष्ट्या निर्दोष `शाहीन` महाराष्ट्र सोडणार!

Last Updated: Friday, November 30, 2012, 14:57

फेसबुक वादातून सगळ्यांनाच परिचित झालेली पालघरची शाहीन डाढा हिनं कुटुंबीयांसहित महाराष्ट्र सोडण्याचा निर्णय घेतलाय तर शिवसैनिकांनी यावर समाधानच व्यक्त केलंय.