`गुगल`च्या `लोगो`तील बदल तुम्हाला ओळखता येईल?

Last Updated: Wednesday, May 28, 2014, 13:54

गुगलने आपल्या लोगोत बदल केला आहे, मात्र हा बदल असा आहे की, तुम्ही तो सहज ओळखू शकत नाही, गुगलने एवढा छोटासा बदल का केला आहे, ते आपल्याला शोधूनच सापडणार आहे.

लतादीदी `ए मेरे वतन ` गीत गाणार नाहीत?

Last Updated: Monday, January 27, 2014, 18:29

मुंबईत आज संध्याकाळी महालक्ष्मी रेसकोर्सवर `ए मेरे वतन के लोगो ` हा  भव्यदिव्य कार्यक्रम होतोयं. सुमारे एक लाखापेक्षा जास्त नागरीक `ए मेरे वतन के लोगो `  हे गीत गाणार आहेत.

रेसकोर्सवर घुमणार लतादीदींचे स्वर!

Last Updated: Monday, January 27, 2014, 14:40

मुंबईत आज महालक्ष्मी रेसकोर्सवर `ए मेरे वतन के लोगो` हा भव्यदिव्य कार्यक्रम होत आहे. सुमारे एक लाखापेक्षा जास्त नागरीक `ए मेरे वतन के लोगो` हे गीत गाणार आहेत. गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर आणि नरेंद्र मोदी ह्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होत आहे. सोबतच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेसुध्दा यावेळी उपस्थिती लावणार आहेत.

मोदी आणि लता मंगेशकरांच्या उपस्थितीत `ऐ मेरे वतन के लोगों`

Last Updated: Sunday, January 19, 2014, 21:46

गान कोकिळा लता मंगेशकर यांनी गायलेलं आणि कवी प्रदीप यांनी लिहिलेलं `ऐ मेरे वतन के लोगों` या गीताला ५० वर्ष पूर्ण होत आहेत.

फेसबूकने लोगो बदलला आम्ही नाही पाहिला!

Last Updated: Tuesday, January 7, 2014, 18:18

वर्ल्ड वाईड वेब म्हणजे www वर एखाद्या छोट्या कंपनीने आपल्या ब्रँडची किंवा लोगोमध्ये बदल करणे ही काही विशेष बाब नाही. पण फेसबूक सारख्या कोट्यवधी फॉलो करणाऱ्या साइटने आपल्या लोगोमध्ये बदल केला ही खूप मोठी गोष्ट होते. गेल्या अनेक वर्षांपासून आपण फेसबूकचा लोगो जसा पाहतो आता तो तसा दिसणार नाही. त्यात फेसबूकने छोटासा बदल केला आहे.

दारुचा ब्रॅन्ड लोगो लपवण्यासाठी जर्सीवर चिकटपट्टी

Last Updated: Tuesday, May 14, 2013, 12:10

आयपीएलमध्ये खेळणारा जम्मू-काश्मीरचा पहिलाच क्रिकेटर परवेज रसूलनं आपल्या जर्सीवर दारूच्या ब्रॅन्डचा लोगो लावण्यास नकार दिलाय.

`ए मेरे वतन के लोगो`... गाण्याला ५० वर्ष पूर्ण

Last Updated: Saturday, January 26, 2013, 08:53

लतादींदीचा हृदयाला भिडणारा स्वर, कवि प्रदीप यांच्या लेखणीतून उमटलेले अन् मनाचा ठाव घेणारे शब्द आणि संगीतकार सी रामचंद्र यांची तालबद्ध चाल... तुमच्या लक्षात आलंच असेल, आपण बोलतोय ‘ए मेरे वतन के लोगो’ या गीताबद्दल... प्रत्येक देशवासीयाला स्फूर्तीदायी ठरणाऱ्या या अनोख्या गीताला आज तब्बल पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत.