थंडीमुळे आसाराम बापूंच्या बुद्धीचा पारा पडला-राखी सावंत

Last Updated: Tuesday, January 8, 2013, 16:51

आसाराम बापूंच्या वक्तव्याचा निषेध करताना राखी सावंत म्हणाली, थंडी वाढल्यामुळे आसाराम बापूंच्या बुद्धीचा पारा खाली पडला आहे. आसाराम बापूंची बुद्धी भ्रष्ट झाली आहे.

फेसबुकवरील फोटोमुळे हंगामा, तोडफोड-बंद

Last Updated: Tuesday, June 19, 2012, 11:22

फेसबुकवर आपत्तीजनक फोटो अपलोड केल्याने नाराज झालेल्या एका गटाने मेरठमध्ये गैरवर्तणूक करण्यास केली होती. शहरातील घंटाघर भागात एसीपी कार्यालय समोर निदर्शन केले.

राज ठाकरे पुन्हा अडचणीत, कोर्टात याचिका

Last Updated: Sunday, January 29, 2012, 19:23

१३/७ रोजी मुबंईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटप्रकरणी दोन जणांना बिहारमधून अटक करण्यात आली. त्यानंतर उत्तरप्रदेशातून येणाऱ्या लोंढ्यामुळे मुंबईतीत दहशतवादी कारवाया वाढत आहे, त्यामुळे या परप्रातियांच्या लोढ्यांमुळे मुंबई असुरक्षित होत असल्याचे वक्तव्य महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले होते.