मुंबईकरांना आज अजिबात पाणी नाही...

Last Updated: Monday, May 7, 2012, 10:39

मुंबईत आज काही भागात १०० टक्के पाणी कपात करण्यात आली आहे. तर काही भागात अंशतः पाणीकपात करण्यात आली आहे. पाईपलाईन जोडण्याच्या कामामुळं ही पाणीकपात करण्यात आली आहे.

मुंबईत तीन दिवस पाणी कपात

Last Updated: Monday, March 5, 2012, 12:08

मुंबईत पुढचे तीन दिवस 25 टक्के पाणीकपात केली जाणार आहे. उर्ध्व वैतरणा या जलवाहिनीचे भांडुप मरोशी जलवाहीनिला जोडण्याचे काम 5 मार्च ते 7 मार्च दरम्यान चालणार आहे. या काळात मुंबईतील काही भाग आणि उपगनरतल्या काही भागात 25 टक्के पाणी कपात केली जाणार आहे

उद्या मुंबईकर राहणार 'पाण्याविना'

Last Updated: Monday, February 6, 2012, 18:28

मुंबईकरांना उद्या पाणीकपातीला सामोरं जावं लागणार आहे. महालक्ष्मी रेसकोर्स इथं १६५० मिमी व्यासाच्या वैतरणा जलवाहिनीतून गळती होत आहे. यासाठी उद्या या जलवाहिनीचं दुरुस्तीचं काम होणार आहे.