Last Updated: Sunday, September 2, 2012, 15:57
कोळसाखाण घोटाळाप्रकरणी पंतप्रधानांनी राजीनामा द्यावा, यावर भाजप ठाम असल्याचं पुन्हा एकदा दिसून आलंय. विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांनी कोळसाखाण घोटाळ्याला पंतप्रधान मनमोहन सिंग हेच जबाबदार असल्याचं म्हटलंय. त्यामुळे मनमोहन सिंग यांनी त्वरीत राजीनामा द्यावा, अशी मागणी सुषमा स्वराज यांनी केली आहे.