पंतप्रधानांच्या राजीनाम्यावर भाजपा ठाम

Last Updated: Sunday, September 2, 2012, 15:57

कोळसाखाण घोटाळाप्रकरणी पंतप्रधानांनी राजीनामा द्यावा, यावर भाजप ठाम असल्याचं पुन्हा एकदा दिसून आलंय. विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांनी कोळसाखाण घोटाळ्याला पंतप्रधान मनमोहन सिंग हेच जबाबदार असल्याचं म्हटलंय. त्यामुळे मनमोहन सिंग यांनी त्वरीत राजीनामा द्यावा, अशी मागणी सुषमा स्वराज यांनी केली आहे.

‘पंतप्रधानांच्या राजीनाम्याबाबत मतभेद नाहीत’

Last Updated: Thursday, August 23, 2012, 14:16

कोळसा खाण घोटाळ्यावरून पंतप्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आज सलग तिसऱ्या दिवशी विरोधकांनी गदारोळ कायम ठेवला. त्यामुळं सुरूवातीलाच दोन्ही सभागृहांचं कामकाज तहकूब करण्यात आलं.