आयसीसी वर्ल्ड कप : भारत-पाकमध्ये रंगणार युद्ध

Last Updated: Friday, March 21, 2014, 09:19

टी-ट्वेन्टी वर्ल्ड कपची सलामी लढत रंगणार आहे ती एशियन जायंट्स असलेल्या भारत आणि पाकिस्तानमध्ये...

‘गुलाब गँग’च्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा

Last Updated: Friday, March 7, 2014, 08:47

अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि जुही चावला यांच्या ‘गुलाब गँग’ सिनेमावरील बालंट टळले आहे. त्यामुळे हा चित्रपट आजपासून देशात प्रदर्शित होत आहे. सर्वोच्च न्यायालयाने या सिनेमावरील बंदी उठवली आहे.

भारत X न्यूझीलंड अखेरची वनडे, लाजेखातर जिंका!

Last Updated: Thursday, January 30, 2014, 21:11

न्यूझीलंडविरुद्धची वन-डे सीरिज टीम इंडियानं आधीच गमावली आहे. त्याचप्रमाणे आयसीसी वन-डे रँकिंगमधील भारताचं साम्राज्यही खालसा झालं आहे. त्यामुळं सीरिजमधील किमान एकतरी वन-डे मॅच जिंकण्याचं लक्ष्य आता धोनीब्रिगेडसमोर असणार आहे.

प्रीव्ह्यू : भारत विरुद्ध द. आफ्रिका डर्बन टेस्ट

Last Updated: Wednesday, December 25, 2013, 17:24

पहिल्या रंगतदार टेस्टनंतर भारत आणि दक्षिण आफ्रिकन टीम डर्बन टेस्टकरता सज्ज झालेत. जोहान्सबर्ग टेस्टमध्ये भारतीय टीमने बॅटिंगमध्ये जबरदस्त कामगिरी केली. मात्र, बॉलिंग डिपार्टमेंटने टीमची कसोटी पाहिली.

ट्राय सीरिज फायनल : भारत विरुद्ध श्रीलंका

Last Updated: Thursday, July 11, 2013, 10:44

फायनलमध्ये कॅप्टन धोनी खेळण्याची शक्यता असल्यानं त्याचा फायदा टीम इंडियाला मिळणार आहे तर चॅम्पियन्सना पराभूत करून ट्राय सीरिजचं अजिंक्यपद करण्याचा इराद्यानं लंकन टीम मैदानात उतरणार आहे.

ट्राय सीरिज : टीम इंडिया लंकेला देणार धक्का?

Last Updated: Tuesday, July 2, 2013, 09:56

भारत विरूद्ध श्रीलंका यांच्यात आज ट्राय सीरिजची दुसरी लीग मॅच खेळली जाणार आहे. जमैकाच्या किंग्जटन पार्क स्टेडियमवर रंगणाऱ्या या मॅचमध्ये दोन्ही टीम्स टूर्नामेंटमधील पहिल्या विजयाची नोंद करण्यास आतूर असतील.

टी-२० : ६ विकेट राखून इंग्लंडची भारतावर मात

Last Updated: Saturday, December 22, 2012, 22:53

टीम इंडिया आणि इंग्लंड दरम्यान आज वानखेडेवर दुसरी टी-२० मॅच रंगतेय. टॉस जिंकून इंग्लंडनं पहिल्यांदा भारताला बॅटींगची संधी दिली. यावेळी भारतानं इंग्लंडपुढे १७८ धावांचे आव्हान ठेवलंय.

टी-२० : भारत इंग्लंडला देणार धक्का?

Last Updated: Saturday, December 22, 2012, 16:12

टीम इंडिया आणि इंग्लंड दरम्यान आज वानखेडेवर दुसरी टी-२० मॅच खेळली जाणार आहे. दोन मॅचच्या या सीरिजमध्ये १-० अशी आघाडी घेतलेल्या टीम इंडियाला अखेरची टी-२० जिंकून सीरिज जिंकण्याची नामी संधी आहे.

भारताचा दणदणीत विजय

Last Updated: Wednesday, August 8, 2012, 10:48

भारतानं लंका दौ-याचा शेवटही विजयाने केलाय. लंकेविरुद्धच्या एकमेव टी-20 लढतही भारतानं 39 रन्सने जिंकलीय. भारतानं ठेवलेल्या 156 रन्सच्या लक्ष्याचा पाठलाग करताना लंकेची टीम 116 रन्सवर गारद झाली. भारताकडून इऱफाननं 3 तर दिंडानं लंकेच्या 4 विकेट्स घेतल्या.

टीम इंडिया -श्रीलंका टी-२० सामना

Last Updated: Wednesday, August 8, 2012, 22:54

वनडे सीरिज 4-1नं जिंकल्यानंतर आता टीम इंडिया लंका दौ-यातील एकमेव टी-20 मॅच जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे.