Last Updated: Wednesday, February 20, 2013, 21:41
जयपूरमधील काँग्रेस अधिवेशनात भगव्या दहशतवादाबाबत केलेल्या वक्तव्यावर केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी अखेर माफी मागीतली आहे. माझ्या वक्त्यव्याने कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी दिलगीरी व्यक्त करतो असे शिंदेंनी बुधवारी संध्याकाळी जाहीर केलं.