२०३० सालापर्यंत जगावर जलसंकट कोसळणार!

Last Updated: Tuesday, October 15, 2013, 13:38

आत्ताच योग्य ती पावलं न उचलल्यास २०३० सालापर्यंत लोकसंख्येला पुरेसं पाणी पृथ्वीतलावर शिल्लक राहाणार नाही, असा इशारा संयुक्त राष्ट्रांचे महासचिव बान की-मून यांनी दिला आहे. २०३० सालापासून फार मोठं जलसंकट उभं राहाणार आहे.

पश्चिम घाट बचाव मोहमेच्या वार्षिक परिषदेला सुरूवात

Last Updated: Saturday, December 1, 2012, 22:51

पश्चिम घाट बचाव मोहिमेच्या वार्षिक परिषदेला शुक्रवारपासून सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर इथं सुरूवात झाली. पश्चिम घाटातलं पर्यावरण वाचविण्यासाठी 25 वर्षांपूर्वी निघालेल्या ऐतिहासिक पदयात्रेच्या आठवणींना या परिषदेत उजाळा देण्यात आला.

भारत झाला उदार, युरोपातील देशांना मदत

Last Updated: Wednesday, June 20, 2012, 16:57

भारतावर कर्जाचा डोंगर असला तरी कर्जाच्या सापळ्यात सापडलेल्या १७ युरोपीय देशांच्या मदतीसाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या निधीसाठी भारत १० अब्ज डॉलरची मदत करणार आहे. भारताबरोबरच ब्रिक गटाचे सदस्य असलेल्या पाच देशांनी या निधीसाठी मदत करण्याचा निर्णय मंगळवारी घेतला.

अमेरिकेच्या इराण कारवाईवर 'ब्रिक्स’ची चिंता

Last Updated: Friday, March 30, 2012, 11:57

अमेरिकेचा हस्तक्षेप वाढत आहे. त्यामुळे इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमावरून परिस्थिती अधिकाधिक चिघळत चालली असल्याबद्दल चिंता व्यक्त करून भारत, चीन, रशिया, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिका (ब्रिक्स) या देशांनी, इराणविरुद्ध कोणत्याही लष्करी कारवाईचे भीषण परिणाम होतील, असा गंभीर इशारा दिला आहे.

जगाला डर्बनची हवा मानवणार का ?

Last Updated: Tuesday, December 6, 2011, 15:10

दक्षिण आफ्रिकेतील डर्बन इथे २८ नोव्हेंबर ते ९ डिसेंबर दरम्यान आयोजीत संयुक्त राष्ट्रसंघाच्या हवामान बदल शिखर परिषदेकडे साऱ्या जगाचं लक्ष लागुन राहिलं आहे. जगभरातील हजारोंच्या संख्येने तज्ञ, सरकारी प्रतिनिधी, पर्यावरण चळवळीतील कार्यकर्ते आणि उद्योजक या परिषदेला हजेरी लावणार आहेत. या सर्वांमध्ये हवामान बदलांमुळे होणारी जागतिक तापमान वाढ आणि पर्यावरणाची होणारी अपरिमीत हानी, कृषी उत्पादनावर होणारा विपरीत परिणाम यासंबंधी उपाययोजने संदर्भात सहमती होते का याकडे जगाचं लक्ष लागुन राहिलं आहे.

'झी २४ तास'च्या वतीनं कोल्हापुरात इंडस्ट्रियल समिट

Last Updated: Thursday, December 1, 2011, 05:20

'झी २४ तास'च्या वतीनं शुक्रवारी कोल्हापूर इंडस्ट्रियल समिटचं आयोजन 2 डिसेंबरला करण्यात आलंय. या समिटमध्ये कोल्हापूरातील उद्योग विकासावर चर्चा केली जाणाराय.