Last Updated: Thursday, October 10, 2013, 12:04
भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान आज राजकोट इथ होणाऱ्या एकमेव टी-२० मॅचवर पावसाचं सावट कायम आहे. राजकोटमध्ये आगामी २४ तासांमध्ये पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलीय.
Last Updated: Wednesday, October 9, 2013, 23:53
टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया दरम्यानच्या धमाक्याला आजपासून सुरुवात होणार आहे.
Last Updated: Wednesday, October 9, 2013, 16:48
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी - ट्वेन्टी सीरीज गुरुवारपासून सुरू होतेय. पाहुयात... कधी कधी होणार आहेत या मॅचेस आणि कुठे...
Last Updated: Wednesday, October 9, 2013, 16:26
भारतीय दौऱ्यावर आलेल्या ऑस्ट्रेलियन टीमला कमकुवत समजून चालणार नाही, असं मत बॅट्समन रोहित शर्माने व्यक्त केलंय.
आणखी >>