राज ठाकरे आणि मुंबई उच्च न्यायालयाचे ‘एकमत’

Last Updated: Saturday, June 29, 2013, 08:29

राज्यातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. खराब झालेल्या रस्त्यांवरील टोलनाके टोल वसूली करीत आहेत. जर रस्ते खराब असतील तर टोल कशाला आकारता? हे थांबबा, अन्यथा सहनशक्ती संपेल, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला होता. आता मुंबई उच्च न्यायालयाने खराब रस्तावर बोट ठेवलेय. अशा रस्त्यांचा लोकांकडून टोल घेतला तर लोकांची सहनशक्ती संपते. त्यानंतर लोक कायदा हातात घेतात, असे मत न्यायालयाने नोंदवलेय.

धोनीने दिली होती श्रीसंतला धमकी

Last Updated: Thursday, May 16, 2013, 13:23

भारतीय क्रिकेटर श्रीसंतच्या वडिलांनी मॅच फिक्सिंगमध्ये फसवलं आहे असा आरोप केला. भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनी आणि हरभजन यांना जबाबदार ठरवलं आहे.

पक्षातल्या तरूणांना डावलू नका, नाहीतर- अजितदादा

Last Updated: Saturday, November 10, 2012, 21:18

पक्षातल्या तरुणांना डावलू नका, असा सल्ला माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलाय. जळगावमध्ये उत्तर महाराष्ट्रातल्या पक्ष कार्यकर्त्यांचं मार्गदर्शन शिबिर शुक्रवारी झालं.

अजितदादा विसरले? तोंडावर नाही फेकला, राजीनामा दिला

Last Updated: Monday, October 1, 2012, 19:12

अकोले इथल्या भर सभेत मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा फेकल्याचं सांगणारे अजितदादा आज मात्र काहीसे मवाळ झाल्याचं दिसलं.

मोबाईलचे कॉल दर वाढणार

Last Updated: Saturday, August 4, 2012, 21:21

बातमी मोबाईलधारकांसाठी. आता मोबाईलवर तासानतास बोलत असालतर सावधान. मोबाईल कॉल दरात वाढ होण्याची शक्यता आहे. प्रति मिनिट ३० पैसे कॉल दर वाढू शकतात. तसे संकेत भारतीय दूरसंचार निगमने दिले आहेत.

'गलगले' बुद्धिमान झाले !

Last Updated: Wednesday, April 25, 2012, 17:13

बऱ्याच जणांना आत्मालाप करायची म्हणजेच स्वतःशीच बोलायची सवय असते. पण, आता त्याबद्दल लाजायचं कारण नाही. कारण, स्वतःशी बोलण्यामुळे विचारशक्ती आणि समज विकसित होते, असा शोध शास्त्रज्ञांनी लावला आहे.