Last Updated: Thursday, February 23, 2012, 18:33
देशातली सगळ्यात मोठी सॉफ्टवेअर एक्सपोर्ट कंपनी असणाऱ्या टाटा कंसल्टंसीने विदेश मंत्रालयाच्या साथीने दिल्लीमध्ये आवेदन आणि निर्गमसेवा केंद्र सुरू केलं आहे. टीसीएसद्वारे चालवल्या जाणाऱ्या या केंद्रावर सर्व औपचारिकता पूर्ण केल्यास केवळ तीन दिवसांत पासपोर्ट मिळू शकतो.